९ सप्टेंबर रोजी धरणात १०० टक्के जलसंचय झाला. त्यानंतर दोन, तर कधी तीन असे एकूण ११ दरवाजे उघडण्यात आलेत. त्यामधून कोसळणाऱ्या धवल जलधारा मनात साठवून ठेवण्यासाठी हजारोजन धरणस्थळी पोहोचले. मोर्शी शहरातून सिंभोऱ्याकडे जाणाऱ्या व येणाऱ्या मार्गावर सुमारे आ ...
शहरात नव्याने येणाऱ्या प्रवाशांना आपल्या इच्छित स्थळी पोहचण्यासाठी पालिका प्रशासनाकडून शहरातील प्रत्येक रस्त्यावर दिशादर्शक फलक लावण्यात आले आहे. मात्र शहरातील मुख्य भागातील रस्त्यावरील फलकांना झाडांच्या फांद्यांनी झाकाळले आहे. ...
नवा मोटार वाहन कायदा अस्तित्वात आल्यापासून नियमभंग केलेल्यांना ठोठावण्यात आलेल्या हजारो, लाखो रुपयांच्या दंडाच्या अनेक बातम्या तुम्ही वाचल्या असतीलच. ...