राष्ट्रीय महामार्गावरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्यासाठी रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने आज, दि. १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय घेतला आहे. ...
Pratap Sarnaik Letter To Deputy CM Eknath Shinde: दहिसर टोलनाक्यामुळे प्रवाशांना प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत असून, प्रवासाचा वेळ वाढत आहे. शिवाय इंधनाचा विनाकारण अपव्यय होत आहे, असे प्रताप सरनाईकांनी म्हटले आहे. ...
Toll Plaza News: एखादा टोल नाका बंद असेल तर किंवा तिथली यंत्रणा बिघडलेली असेल तर त्यावेळेत ये जा करणाऱ्या वाहनांना टोल न भरता पुढे जाता येते. तसेच लोकही नंतर टोलची रक्कम भरण्याची तसदी घेत नाहीत. मात्र जपानमध्ये टोल नाका बंद असताना तिथून प्रवास केलेल् ...