महामार्ग प्रशासनाला जाग येत नसल्याने पालघरचे खासदार राजेंद्र गावित यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी खानिवडे आणि चारोटी येथील टोलनाक्यांवर आंदोलन करून टोल वसुली बंद करण्यात आली. ...
MNS watch at Toll Plaza: टोल नाक्यांविरोधात आवाज उठवूनही बंद होत नसल्याने, त्याठिकाणावरून नेहमी किती वाहनांची वर्दळ होते हे मोजण्यासाठी मनसेतर्फे वाशी व ऐरोली टोलनाक्यावर कॅमेरे बसवण्यात आले आहेत. ...
टोल घेता तर चांगल्या दर्जाचे रस्ते द्या, ही अगदी सामान्य अपेक्षा आहे. पण ते होणार नसेल, तर रस्ते देखभाल ही सरकारची जबाबदारी नाही, असे तरी सरळ जाहीर करा! ...
मुंबईत प्रवेश करणाऱ्या करणाऱ्या पाच नाक्यांवर पथकर वसुलीचे कंत्राट एम.ई.पी. इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला १९ नोव्हेंबर २०२६ पर्यंत २१०० कोटी रुपयांना दिले आहे. ...
सध्याच्या व्यवस्थेत महामार्ग प्रकल्पाचे कंत्राट संपल्यानंतर टोल टॅक्सचे दर ४० टक्क्यांनी कमी केले जातात. मात्र, आता रस्त्यावरील प्रवाशांना ही सवलत मिळणार नाही. ...