इंदिरानगर प्रमाणेच आता ठाणे महापालिका प्रशासन आणि स्थानिक आमदार यांच्या समन्वयातून पारसिक रेती बंदर येथील झोपडपट्यांचे रुपडे पालटणार आहे. शुक्रवार पासून येथे विविध कामांना सुरवात झाली. ...
मुंबई विद्यापीठाच्या ठाण्यातील उपकेंद्रासाठी ठाणे महापालिकेने मदतीचा हात पुढे केला आहे. त्यानुसार उपकेंद्रासाठी २० कोटींचा निधी देण्याची तयारी पालिकेने केली आहे. ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून शहराच्या दोन भागात केला जाणारा पाणी पुरवठा हा यापूर्वी १२ -१२ तास अशा फरकाने आठवड्यातून एकदा बंद राहत होता. परंतु आता भातसानेसुध्दा १० टक्के पाणी कपात लागू केल्याने या दोनही भागांचा पाणी पुरवठा यापुढे आठवड्यातून एक दिवस ...
इंदिरा नगर भागातील झोपडपट्यांना रंगरंगोटीच्या माध्यमातून एक वेगळी ओळख दिल्यानंतर सोमवारी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी आपला मोर्चा पारसिक रेतीबंगर परिसरातील झोपडपट्यांकडे वळविला आहे. आता या भागातील झोपडपट्यांचाही याच पध्दतीने कायापालट केला जाणार असल्याच ...
महापालिकेत समाविष्ट होऊनही मागील कित्येक वर्षे विकासापासून वंचित असलेल्या डायघर आणि आजूबाजूच्या परिसरांचा विकास करण्यासाठी ठाणे महापालिकेने पावले उचलली आहेत. त्यानुसार येत्या काही दिवसात या गावांचा विकास आराखडा तयार केला जाणार आहे. ...
राबोडी भागातील अल्मुता नावाच्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील स्लॅब कोसळून दोघे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. ...
कचऱ्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेत सुरु असलेल्या घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी अखेर राष्ट्रवादी कॉंग्रेसने अॅन्टीकरप्शन विभागाकडे केली आहे. यामध्ये दोषी असलेल्यांची चौकशी करुन कारवाईची मागणीसुध्दा करण्यात आली आहे. ...
वेदर शेड काढण्याचे आदेश आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिल्यानंतर, शिवसेना आणि भाजपावाले आता वेदर शेडच्या बाजूने मैदानात उतरले आहेत. वेदर काढण्यात येऊ नयेत आणि दंड आकारण्यात येऊ नये अशी मागणी या दोनही पक्षांनी केली आहे. ...