पाण्याची समस्या सोडविण्यासाठी सर्व पक्षीयांना एकत्र येण्याची गरज आहे. तर ठाणे महापालिकेने मोठे प्रकल्प आधी बाजूला सारून शाई धरणासाठी निधी द्यावा अशी मागणी राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. ...
ईव्हीएम मशिन संदर्भात असलेले संभ्रम दूर करण्यासाठी येत्या २७ डिसेंबर पासून जिल्हाभरात जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. यासाठी ३७ वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रात जनजागृती केली जाणार असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट ...
ट्रायने लागू केलेल्या नव्या धोरणाच्या विरोधात सोमवारी ठाणे जिल्हा केबल सेनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन केले. यावेळी वाढीव कमीशन मिळावे अशी मागणी त्यांनी केली. ...
ठाणे शहरावर वाहनांचा ताण वाढत असल्याची बाब समोर आली आहे. रस्ते अरुंद आणि वाहनांची संख्या दुप्पट यामुळे रस्त्यावर वाहतुक कोंडी होत आहे. शहरात आजच्या घडीला २० लाखांच्यावर वाहनांची संख्या झाली असून त्यामध्ये दुचाकींची संख्या सर्वाधिक असल्याची माहिती समो ...
क्लस्टरचे पाच ठिकाणांचे आराखडे मंजुर झाले असले तरी सीमांकनाचा वाद अद्यापही संपुष्टात आला नसल्याचे दिसत आहे. गावठाण आणि कोळीवाड्यातील रहिवाशांनी सीमांकन न करताच क्लस्टर योजना मंजुर केलीच कशी असा सवाल उपस्थित करीत या विरोधात आवाज उठविण्याचा पुन्हा निर् ...
ठाणे शहरातील अनाधिकृत होर्डींग्जचा वाद पुन्हा एकदा उफाळून आला आहे. शहरात अनाधिकृत होर्डींग्जच नसल्याचा दावा महापालिकेने केला आहे. परंतु या अनाधिकृत होर्डींग्जचा शोध घेऊन त्यावर तत्काळ कारवाई करण्याचे आदेश महापौर मीनाक्षी शिंदे यांनी दिले आहेत. ...
गावठाणे कोळीवाड्यांचे सीमाकंन निश्चित करण्यात यावे, शासनाने घेतलेल्या जमीनी शेतकऱ्यांना पुन्हा द्याव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी बुधवारी आगरी, कोळीबांधवांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत लॉंग मार्च काढला. यामध्ये शेकडो बांधव सहभागी झाले होते. ...
मेट्रो पाचच्या भुमीपुजनाचा वाद आणखी वाढला असून, या वादात आता राष्ट्रवादीने सुध्दा उडली घेतली आहे. या मेट्रोची अलायमेंटच चुकीची झाली असल्याचा दावा ठाणे शहर राष्ट्रवादीने केला असून मेट्रोचा मार्ग केवळ भाजपाच्या खासदारासाठीच वळविण्यात आल्याचा आरोप राष्ट ...