पावसाळ्यापूर्वी पालिकेने धोकादायक इमारतींची यादी जाहीर करुन त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले होते. परंतु आता पावसाने शहरात जोरदार हजेरी लावल्यानंतरही शहरात ४१ इमारती या कारवाईच्या प्रतिक्षेत आहेत. ...
मुंबई - नाशिकला जोडणाऱ्या साकेत पुलाला तडे गेल्याची घटना घडल्यानंतर या पुलाच्या दुरुस्तीचे काम तत्काळ हाती घेण्यात आले आहे. परंतु यामुळे अवजड वाहनांची वाहतुक बंद करण्यात आली असून येथील वाहतुकीचा वेग मंदावला आहे. ...
नाल्याच्या बाजूला असलेली आरक्षित भुखंडाची संरक्षक भिंत पाच घरांवर कोसळल्याने झालेल्या दुर्देवी घटनेत एकाचा जागीच मृत्यु झाला तर अन्य दोन जण जखमी झाल्याची घटना घोडबंदर भागातील पातलीपाडा येथे घडली. ...
ठाणे महापालिकेचे खड्यांच्या तक्रारींसाठीचे अॅप आता नव्या स्वरुपात मंगळवार पासून सुरु होणार आहे. यामध्ये आता केवळ खड्यांच्याच नाही तर अग्निशमन, प्रदुषण, आपत्तकालीन, उद्यान, वृक्ष प्राधिकरण आदी विभागांच्या देखील तक्रारी करता येणार आहेत. ...
टायर नसल्याने ४० बसेस धुळ खात, १० एसी बसेस बंद, कंत्राटदाराच्या जीवावर सुरु असलेली टीएमटी सेवा, कामगारांचे प्रलंबित प्रश्न अशा अनेक संकटात ठाणे परिवहन सेवा सापडली असल्याचा आरोप भाजपाचे आमदार संजय केळकर यांनी केला आहे. सोमवारी त्यांनी परिवहनच्या वागळे ...
ठाणे महापालिका आयुक्त हे अहंकारी असल्याचा आरोप समाजवादी पक्षाचे आमदार अबु आझमी यांनी केला आहे. ते मुंब्य्रातील समस्यांचे निवेदन देण्यासाठी ठाणे महापालिकेत आले होते. ...
डायलेसीस करतांना ६१ वर्षीय नरेंद्र वाजीराने यांचा मृत्यु हृदय विकाराचा झटका आल्याने झाल्याचा प्राथमिक अंदाज महापालिकेच्या आरोग्य विभागाने व्यक्त केला आहे. परंतु या प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्यासाठी तीघा जणांची त्रयस्थ समिती नेमण्यात आली आहे. ...
डायलेसीस करण्यासाठी ६१ वर्षीय नरेंद्र वाजीराने यांचा कोपरी येथील महापालिकेच्या डायलेसीस सेंटरमध्ये मृत्यु झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळेच त्यांचा मृत्यु झाल्याचा दावा मयतांच्या नातेवाईंकांनी केला आहे. परंतु दुसरी ...