नवीन तरुणाई दिशाहीन आहे, नक्की कुणावर प्रेम करावे, हे त्यांना कळतं, भावनेच्या भरात प्रेमात पडतात आणि दिशा चुकली की पश्चाताप करण्याशिवाय काहीच उरत नाही. आताच्या तरुण पिढीबाबत अनेकांचे काहीसे असेच विचार आहेत. पण खरंच असे आहे का? अशा विचारांची गुंतागुंत ...