मुंबईतील वांद्रे टर्मिनस येथे गर्दी होऊन चेंगराचेंगरीची दुर्घटना घडली. दिवाळी आणि छट पूजेमुळे गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने गर्दी कमी करण्यासाठी महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ...
काही दिवासंपूर्वीच अभिजीतने ठाण्यातील घोडबंदर रस्त्याच्या दुरवस्थेबाबत पोस्ट शेअर करत त्याच्यावर बेतलेला जीवघेणा प्रसंग सांगितला होता. आता पुन्हा अभिजीतला वाहतुक कोडींची सामना करावा लागला आहे. वैतागलेल्या अभिजीतने पुन्हा पोस्ट शेअर करत राग व्यक्त केल ...
टोलमाफीनंतर ठाण्यात प्रचंड वाहतूक कोंडी होत असल्याचं दिसत आहे. याबाबत रात्रीस खेळ चालेमधील शेवंता म्हणजेच अभिनेत्री अपूर्वा नेमळेकरने संताप व्यक्त करत पोस्ट शेअर केली आहे. ...