इंदिरा प्रिय दर्शनी पुरस्कार माणसांना दिला जातो. खरे तर हा पुरस्कार पक्ष्यांना दिला पाहिजे. कारण पक्षी जंगल तयार करतात. मनुष्य जंगल निर्माण करू शकत नाही, असे मत राष्ट्रीय ख्यातीचे पक्षीमित्र किरण पुरंदरे यांनी व्यक्त केले. ...
कल्याणातील टिना जैन-चौधरी यांनी दिल्ली गुडगाव येथे झालेल्या मिसेस इंडिया होममेकर या सौंदर्य स्पर्धेत विजेतेपद पटकावत कल्याणच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. ...
वाहनांची वाढती संख्या, उद्योगांकडून सोडण्यात येणारे विषारी वायू, नव्याने होणारी बांधकामे यामुळे ठाण्यातील प्रमुख सर्वच चौकांच्या परिसरात विषारी वायूंचे आणि धुलीकणांचे प्रमाण कमालीचे वाढलेले आहे. ...
दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि ठाणे शहराचे नाते तसे अतूट आहे. शिवसेनेला पहिली सत्ता या शहराने दिली. यामुळे ‘शिवसेनेचे ठाणे आणि ठाण्याची शिवसेना’, अशा शब्दांत ठाण्यातील शिवसैनिक सार्थ अभिमान व्यक्त करतात. ...
कोपरी येथील जिओ स्टोअर्समधून सुमारे ३.५० लाख रुपयांचे मोबाइल फोन परस्पर विकून फसवणूक करणाºया रिलायन्सच्या एका कर्मचा-याविरुद्ध कोपरी पोलिसांनी गुरुवारी गुन्हा दाखल केला. ...
बिल्डर सुरज परमार आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी तथा काँग्रेसचे नगरसेवक विक्रांत चव्हाण यांच्यासह त्यांचे नातेवाईक आणि कार्यकर्ते अशा १० ठिकाणी एकाच वेळी ठाणे पोलिसांच्या विशेष तपास पथकाने धाडसत्र राबवले ...