भिवंडी तालुक्यातील पडघा - कुरूंद जिल्हा परिषद गटात शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस, मनसे, आरपीआय (धमनिरपेक्ष) महायुतीच्या उमेदवार रूचिता पाटील व भाजपा, श्रमजीवी संघटना आरपीआय आघाडीच्या श्रेया गायकर यांच्यात काँटे की टक्कर होणार आहे. ...
स्वत:चे घर असावे, असे प्रत्येकाचे स्वप्न असते. ते चांगले असावे, चांगल्या शहरात असले पाहिजे, असे वाटत असते. पण, आपल्या बजेटमध्ये घर हवे, यासाठी दिव्यात नागरिक राहण्याकरिता येऊ लागले. येथे सुविधांची सोय नसतानाही निव्वळ गरज म्हणून नागरिक राहत आहेत. ...
सर्व कैद्यांनी सन्मार्गासाठी प्रेरित झाले पाहिजे, दिवस प्रत्येकाचे बदलतात, असे सांगून महिला कैद्यांच्या मनात ठाण्याचे जिल्हा व सत्र न्यायाधीश व्ही. व्ही. बंबार्डे यांनी चांगलेच अंजन घातले. जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील कार्यक्रमात न्या. बंबार्डे यांनी ...
महाराष्ट्र हा साहित्य, संस्कृती, कला, नाटक आणि नृत्य या सर्वच दृष्टीने मोठा आहे. महाराष्ट्राचे केवळ नाव महाराष्ट्र नसून खरोखरच हे महा-राष्ट्र आहे, असे गौरवोद्गार ख्यातनाम दाक्षिणात्य चित्रपट दिग्दर्शक अदूर गोपालकृष्णन यांनी शनिवारी काढले. ...
एकविसाव्या शतकात महिलांनी सर्वच क्षेत्रात आपल्या अनन्यसाधारण कर्तृृत्वाचा ठसा उमटविला आहे. पुरु षांच्या खांद्याला खांदा लावून किंवा काकणभर सरस कामगिरी त्या करीत आहेत. ...
शहरात क्लीनअप मार्शल उपक्रम राबवण्याआधी रस्त्यांवर कच-याचे डबे ठेवण्यात यावे. तसेच, क्लीनअप मार्शलच्या माध्यमातून ठाणेकरांकडून दंड वसूल करण्याआधी त्यांना सक्षम पायाभूत सुविधा पुरवा, ...