शिवसेनेने ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरी भागांचा ज्याप्रमाणे विकास केला, त्याचप्रमाणे ग्रामीण भागांचाही विकास करील, हा विश्वास तेथील जनतेला वाटल्याने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीत शिवसेनेला घवघवीत यश लाभले, असे उद्गार ठाण्याचे पालकमंत् ...
कुर्ला टर्मिनस येथून निघालेली शालिमार एक्स्प्रेस ठाणे स्टेशनला येऊन थांबली. या प्रवासादरम्यान मद्यधुंद असलेल्या दोन सफाई कामगारांनी वेटिंग तिकीट असलेल्या व बाथरूमजवळील मोकळ्या जागेत बसलेल्या प्रवाशास दमदाटी करून हुज्जत घातली. ...
राजकारणात तडजोडीची, लवचीकतेची तयारी दाखवली; तर आवाक्यात नसलेले यशही कसे पदरात पडू शकते, याचा वस्तुपाठ ठाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीनिमित्ताने शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, मनसे या पक्षांनी घालून दिला. ...
दिवा, दातिवलीपाठोपाठ अवघ्या २४ तासांमध्ये खर्डी ते आगासन दरम्यानच्या खाडी किनारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने गावठी दारुच्या रसायनासह तीन लाखांचा ऐवज जप्त केला. ...
राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेत शिवसेनेने ठाणे जिल्हा परिषद ताब्यात घेतली आहे. भाजपाला १४ जागांवर समाधान मानावे लागले. या निवडणुकीमुळे जिल्ह्याच्या राजकारणात वेगळी समीकरणे उदयाला आली आहेत. ...
नेता जाणकार असला तर कार्यकर्तेही जाणकार होतातच असे नाही. नेत्याच्या छायेखाली लढवलेली प्रत्येक निवडणूक ही विजयासाठी वर्ग करता येत नाही याची अनुभूती अंबरनाथ तालुक्यातील भाजपा कार्यकर्त्यांना आली आहे. ...
शिक्षकावर खूनी हल्ल्यासाठी मुख्याध्यापकानेच सुपारी दिल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी तिघांना वर्तकनगर पोलिसांनी अटक केली आहे. यातील सूत्रधार मुख्याध्यापक रमेश मिश्रा हा मात्र अद्यापही पसार आहे. ...