आमदार प्रकाश भारसाकळे यांनी तालुक्यातील दुष्काळी स्थिती लक्षात घेऊन शेतकर्यांना रब्बी सिंचनासाठी पाणी मिळावे, यासाठी जिल्हाधिकार्यांसोबत यशस्वी शिष्टाई करून चारही कालव्यातून दोन वेळा पाणी देण्यास मान्यता मिळविली आहे. ...
तेल्हारा : यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे इतर पिकांचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात घटले. त्यात कपाशीवर बोंडअळी आल्याने कपाशी उत्पादन आले नाही. तालुक्यातील जवळपास १५00 च्यावर शेतकर्यांनी कृषी विभागाकडे तक्रारी केल्या आहेत. ...
तेल्हारा पोलीस स्टेशनांतर्गत येत असलेल्या वरुड वडनेर येथील ५५ वर्षीय मजुराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना ७ डिसेंबरच्या रात्री घडली. शे. हारुण शे. गफुर असे मृतकाचे नाव आहे. ...
वान धरणाचे पाणी रब्बी पिकांना ७ डिसेंबर पर्यंत न सोडल्यास वान धरणावर जलसमाधी घेऊ असा इशारा वाडी अदमपूर परिसरातील शेतकर्यांनी तेल्हारा तहसिलदारांकडे ५ डिसेंबरला निवेदनाद्वारे दिला आहे. ...
दिवसरात्र हाडाचं पाणी करून सुखी जीवनाचे स्वप्न रंगविणार्या शेतकर्यांच्या नशिबी मात्र यावर्षी कोणत्याच पिकाने साथ न दिल्याने घरातील सदस्यांचे लग्नसमारंभ तर दूरच पण साधी बियाणे व फवारणी औषधीची उधारी देण्याइतपत उत्पन्नही न झाल्याने शेतकर्यांचे प्रचंड ...
वान हनुमानसागर धरणातले पाणी शेतकर्यांच्या हक्काचे असून, सिंचन सोडून दुसरीकडे जाऊ देणार नाही. सिंचनाला प्राधान्य दिले नाही तर शेतकर्यांसाठी रक्त सांडावे लागेल, आंदोलन करावे लागले तरी चालेल, असे खडे बोल आमदार बच्चू कडू यांनी सुनावले. ...
प्रवाशी वाहनाचा लोहारानजीक अपघात होउन तळेगाव बाजार येथील शिवानी पांडे ही विद्यार्थी गंभीर जखमी झाल्याची घटना २0 नोव्हेंबर रोजी घडली. या विद्यार्थीनीचा नागपूर येथे उपचारादरम्यान ३0 नोव्हेंबर रोजी मृत्यू झाला. शिवाणी तिच्या अपंग आईचा आधार होता.तिच्या ...
जंगलाच्या मार्गे मध्य प्रदेशातून महाराष्ट्रात विक्रीसाठी व कत्तलीसाठी आणत असलेली ३५ गुरे व ८ वाहनांसह २0 लाख रुपयांचा ऐवज पोलिसांनी २८ नोव्हेंबर रोजी जप्त केला. या कारवाईमुळे परिसरात गुरांची मोठय़ा प्रमाणात तस्करी होत असल्याचे सिद्ध झाले. ...