भारतात २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेश आहेत. सध्या देशातील २७ राज्यांची राजधानी अस्तित्वात आहे. मात्र भारतात एक असे राज्य आहे जे राजधानीशिवाय चालत आहे. ...
मराठा आरक्षणासाठी सरकार अॅक्शनमध्ये; समितीला नव्याने काही पुरावे सापडले नाहीत. परंतु, मंत्रालयीन पातळीवर निजामकालीन जनगणनेच्या पुराव्यांचे विश्लेषण होईल. ...
ज्या शेतकऱ्यांसाठी करोडो रुपये खर्च करून महाराष्ट्र सरकारने हा बंधारा बांधला ते शेतकरी कोरडे आणि ज्यांची दमडीही खर्च झाली नाही, अथवा इंचभर जमीन गेली नाही, ते मात्र सुजलाम होणार! हा उफराटा न्याय आहे. ...
Telangana Political Update: झालेल्या लोकसभा निवडणुकीत बीआरएसला (BRS) राज्यात एकही जागा जिंकता आली नव्हती. त्यानंतर आता राज्यातील सत्ताधारी असलेल्या काँग्रेसने (Congress) बीआरएसला खिंडार पाडण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, बीआरएसच्या सहा विधान परिषदेत ...
सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर त्रिसदस्यीय समितीच्या उपस्थितीत १ जुलै रोजी नांदेड जिल्ह्यातील बाभळी बंधाऱ्याचे १४ दरवाजे उघडण्यात येणार आहेत. सर्वोच्च निकालानुसार आजरोजी बंधाऱ्यात ०.२१९ टीएमसी म्हणजेच ०.६२२ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा असून हे सर्व पाणी ...
तेलंगणातील सरकारने २ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज सरसकट माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे. राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांनी ही घोषणा केली. ...