सौदी अरेबियामध्ये मक्काहून मदीनाला जाणाऱ्या बसला अपघात झाला, या अपघातामध्ये ४२ भारतीय नागरिकांचा मृत्यू झाला. दरम्यान, तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी दुःख व्यक्त केले. ...
Chandrapur News: महाराष्ट्र-तेलंगणा सीमेवरील चंद्रपूर जिल्ह्यातील जिवती तहसीलअंतर्गत १४ वादग्रस्त गावे 'एक जमीन, दोन सरकार' या विचित्र परिस्थितीत अडकली आहेत. १०० टक्के मराठी भाषिक गावांवर महाराष्ट्राचा महसूल विभाग आणि तेलंगणाचा वन विभाग या दोन्हींचा ...
Revanth Reddy : आता यासंदर्भात भाष्य करताना, आपण सर्व धर्मांचा आदर करतो आणि धार्मिक स्थळी गेल्यानंतर तेथील परंपरेचा सन्मान करायला हवा, असे रेवंत रेड्डी यांनी म्हटले आहे. ...
Revanth Reddy News: तेलंगाणामधील ज्युबिली हिल्स विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीच्या तोंडावर राज्यातील राजकीय पारा चढला आहे. यादरम्यान, जुबिली हिल्समधील काँग्रेसचे उमेदवार नवीन यादव यांच्या प्रचारासाठी आलेले मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी केलेल्या ए ...
BJP Konda Vishweshwar Reddy : एका अपघातात १९ जणांचा मृत्यू झाला आणि अनेक जण जखमी झाले. भाजपा खासदार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांनी या घटनेवर वादग्रस्त विधान केलं आहे. ...