शेतकरी हे काबाडकष्ट करून भाजीपाला पिकवतात, मात्र कीटकनाशकामुळे त्यांचे मोठे नुकसान होते. ते टाळण्यासाठी कृषी विभागाने आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाटगाव येथे आदिवासी शेतकऱ्यांना भाजीपाल्यावर कीटकनाशकाची फवारणी करण्यासाठी ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवल ...
मुंबई महानगर प्रदेशात होणाऱ्या अतिवृष्टीची माहिती नागरिकांना तीन तास अगोदर उपलब्ध व्हावी यासाठी आता विलेपार्ले, वसई-विरार, कल्याण-डोंबिवली आणि पनवेलमध्ये ... ...
मोबाइलच्या स्क्रीनला चिकटलेल्या आपल्या लहानग्यांना त्यातून बाहेर कसे काढायचे, त्यांच्यावर काय निर्बंध आणावेत, याची विवंचना करणारे पालक घरोघरी आहेत... ...
जम्मू आणि कश्मीरचे शेतकरी आता सजग होत नव्या युगाचे उच्च कृषी तंत्रज्ञान वापरत असून अनेक शेतकऱ्यांनी ठिंबकसारख्या प्रणालीचा वापर करून शेतीमध्ये चांगले उत्पादन काढले आहे. ...