उन्हाळा असो की पावसाळा नागरिकांनी हाक दिली की तो हाती खोरं अन् पाटी घेऊन लगेचच कामाला धावतो. नागरिकांचे आरोग्य अबाधित राहावे, यासाठी त्याची सतत धडपड सुरू असते. ...
येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही ...
सांगली शहराची जीवनदायीनी असलेल्या कृष्णा नदीचे प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेने पुढाकार घेतला आहे. महापालिका वर्धापन दिनाचे औचित्य साधत शुक्रवारी पदाधिकारी, नगरसेवक, अधिकाऱ्यांनी नदीपात्रात उतरून स्वच्छता मोहीम राबविली. येत्या अडीच वर्षात कृष्णा नदी प ...
गावकऱ्यांकडून मागणी किंवा शासनाचा कोणाताही आदेश नसताना स्वच्छ भारत अभियानच्या नावावर ग्रामस्थांना तीस रुपये किंमतीचे फलक थोपविण्यात आले. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
येथील नगरपंचायतीने स्वच्छतेकरिता जवळपास ५७ लाखांचे कंत्राट दिले असून स्वच्छता मोहिमही राबविण्यात आली. परिणामी समुद्रपूर नगरपंचायतीला जिल्ह्यातून स्वच्छतेबाबत प्रथम क्रमांक प्राप्त झाला. ...