स्वच्छ भारत अभियान देशात राबविले जात आहे. रेल्वे प्रशासन रेल्वे प्रवाशी तिकीटावर 'एक कदम स्वच्छता की ओर' असे नमूद करीत आहे. परंतु तुमसर रोड येथे रेल्वे प्रशासनाकडून कचरा दररोज जाळणे सुरू आाहे. गोंदिया मार्गावरील रेल्वे क्रॉसिंग जवळ रेल्वे परिसरात हा ...
केंद्र सरकारच्या पेयजल स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छतेच्या कामांकरिता ‘स्वच्छता दर्पण’ या मूल्यांकनात ठाणे जिल्हा राज्यात प्रथम, तर देशात १२५ व्या क्रमांकावर आहे. ...