गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव बघून शासनाने राष्टÑपुरूषांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरू केले. प्रथम या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दिवसेंदिवस आता या अभियानाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. स्वच्छतेसाठी शासनाला ग्रामस्थांकडून सहकार् ...
मंडळाच्यावतीने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात शारदा मातेची स्थापना करण्यात आली असून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून गावातील महिला व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या दारुड्या नवऱ्यापासून मुक्तता होऊन गाव व्यसन ...
मालवण तालुक्यातील ६५ गावांमध्ये जिल्हा परिषद शाळांमध्ये तसेच स्थानिक ग्रामस्थांच्या उपस्थितीत प्लास्टिकचा वापर टाळण्याबरोबर स्वच्छतेविषयक शपथ घेण्यात आली. प्लास्टिक बाटल्या ४०३ किलो व कॅन, तेलाच्या पिशव्या, औषधांच्या बाटल्या १४५ किलो एवढा कचरा गोळा क ...