गावखेड्यात तसेच शहरात स्वच्छतेचा अभाव बघून शासनाने राष्टÑपुरूषांच्या नावाने स्वच्छता अभियान सुरू केले. प्रथम या अभियानाला चांगला प्रतिसाद मिळाला. मात्र दिवसेंदिवस आता या अभियानाकडे नागरिक दुर्लक्ष करीत आहेत. स्वच्छतेसाठी शासनाला ग्रामस्थांकडून सहकार् ...
मंडळाच्यावतीने गावातील हनुमान मंदिराच्या आवारात शारदा मातेची स्थापना करण्यात आली असून महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. शारदा उत्सवाच्या माध्यमातून गावातील महिला व्यसनाधिनतेच्या आहारी गेलेल्या दारुड्या नवऱ्यापासून मुक्तता होऊन गाव व्यसन ...