मालवण ग्रामीण रुग्णालय येथील शवविच्छेदनगृह परिसरात मोठ्या प्रमाणावर झाडीझुडपे वाढल्याने अनेकदा नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत होता. नागरिकांची ही अडचण दूर करण्यासाठी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्यावतीने सकाळी शवविच्छेदनगृह परिसरात वाढलेली झाडीझु ...
महाबळेश्वर शहराच्या मुख्य भागामध्ये बसस्थानक परिसर येत असून येथे नगर पालिकेच्यावतीने युद्धपातळीवर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. यामुळे बसस्थानकासह एसटी आगार परिसरातून सुमारे १५ टनहून अधिक कचरा व प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करण्यात आल्या. ...
शहरात स्वच्छता अभियानाला गती देण्यासाठी महापालिकेने मोबाइल अॅपद्वारे आलेल्या तक्रारींचा निपटारा करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक व इतर कर्मचा-यांना निर्देश दिले आहेत़ त्यामुळे नांदेडकरांना आता अस्वच्छतेची तक्रार अॅपद्वारे थेट मनपा प्रशासनाकडे करता येणा ...
जळगाव जामोद तालुक्यातील भिंगारा-चाळीस टापरी भागातील आदिवासींना वन विभागाच्या जागेवर शौचालय अनुदानाचा लाभ देण्यात येत आहे. मात्र, यासाठी संबधीत आदिवासी लाभार्थ्यांला नाहरकत प्रतिज्ञालेख लिहून द्यावा लागत असतानाच, शौचालय बांधकामाचे अनुदान संबधीतांना अद ...
बुलडाणा/लोणार : जिल्हा हगणदरी मुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद मिशन मोडवर आली आहे. ऐतिहासिक, पौराणिक संदर्भ असलेल्या लोणार शहरात सरोवरा लगतच्या ५00 मीटर आणि पुरात्व विभागाच्या अखत्यारितील चार वास्तूंच्या परिसरात खोदकामास मनाई असल्याने लोणार शहरातील बर्य ...
खामगाव: शहरे आणि खेडे हगणदरीमुक्त करण्यासाठी स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत राज्यात मोठय़ा प्रमाणात शौचालयांची निर्मिती करण्यात येत आहे; मात्र या अभियानाला हरताळ फासत चक्क पाया आणि शोषखड्डे नसलेली एक-दोन नव्हे तर अनेक शौचालये उभी राहत असल्याचे धक्क ...
बुलडाणा: फेब्रवारी २0१८ अखेर जिल्हा हगणदरीमुक्त करण्यासाठी जिल्हा परिषद अधिकार्यांची धावपळ सुरू झाली आहे. सदर उद्दिष्टपूर्तीसाठी ९ डिसेंबर रोजी सुटीचा दिवस असतानाही चिखली तालुक्यातील १३ गावांना भेटी देऊन जागर केला व हगणदरीमुक्तीसाठी प्रबोधन केले आहे ...
स्वच्छ भारत अभियानाच्या राज्य पातळीवरील रँकिंगमध्ये सद्यस्थितीत भंडारा जिल्हा अव्वल स्थानी, तर शेवटच्या ३४ व्या स्थानावर यवतमाळ जिल्हा आहे. अभियानात प्रथम व शेवटच्या स्थानावर असलेले दोन्ही जिल्हे हे विदर्भातीलच आहे. ...