लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्वच्छ भारत अभियान

स्वच्छ भारत अभियान, मराठी बातम्या

Swachh bharat abhiyan, Latest Marathi News

शौचालय बांधणीत यवतमाळ जिल्हा अंतिम क्रमांकावर - Marathi News | Yavatmal district stood last in toilets building | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शौचालय बांधणीत यवतमाळ जिल्हा अंतिम क्रमांकावर

केंद्र आणि राज्य सरकारने गाजावाजा करून स्वच्छता मिशन हाती घेतले. मात्र राज्यात शौचालय बांधणीत जिल्हा शेवटच्या क्रमांकावर असून या मिशनची यंत्रणेने जिल्ह्यात पुरती वाट लावली आहे. ...

वर्धेत लागणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नम्मा टॉयलेट’; राज्यातील पहिलेच शहर - Marathi News | International standard 'Namma Toilet' in Wardha; The first city in the state | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :वर्धेत लागणार आंतरराष्ट्रीय दर्जाचे ‘नम्मा टॉयलेट’; राज्यातील पहिलेच शहर

वर्धा नगर पालिकेअंतर्गत शहरात पाच ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे नम्मा मॉडेल शौचालय लावण्यात येत आहे. नम्मा शौचालय लावणारे वर्धा हे राज्यातील पहिले शहर ठरले आहे. ...

स्वच्छ भारत योजनेतील लाभार्थ्यांची फसवणूक, योजनेतील निधी हडपला - Marathi News |  Fraud beneficiaries of Swachh Bharat scheme, fraud in the scheme funds | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :स्वच्छ भारत योजनेतील लाभार्थ्यांची फसवणूक, योजनेतील निधी हडपला

स्वच्छ अभियानांतर्गत जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या शौचालयामध्ये भ्रष्टाचार झाल्याचे आता पुढे येत आहे. अलिबाग तालुक्यातील ताडवागळे येथील आदिवासी समाजातील लाभार्थ्यांची आर्थिक फसवणूक करून त्यांना ठेकेदाराने नाडवल्याची तक्रार जिल्हा परिषदेकडे करण्यात आली ...

शौचालय नसेल तर किराणा नाही; यवतमाळ जिल्ह्यातल्या व्यावसायिकाची शक्कल - Marathi News | If there is no toilet, there is no grocery; The concept of a businessman in Yavatmal district | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :शौचालय नसेल तर किराणा नाही; यवतमाळ जिल्ह्यातल्या व्यावसायिकाची शक्कल

स्वच्छ भारत मिशनअंतर्गत घर तेथे शौचालय अभियान राबविले जात आहे. गावातील स्वच्छता व सुंदरता वाढावी यासाठी पाथ्रड गोळे येथील किराणा व्यावसायिकाने अनोखी शक्कल लढविली आहे. घरी शौचालय नसेल तर किराणाच मिळणार नाही, अशी अट त्याने घातली आहे. ...

विंचूरच्या युवकांचा पुढाकार : घरबसल्या नागरिकांच्या तक्र ारींचे निवारण ग्रामस्वच्छतेला सोशल मीडियाचा आधार - Marathi News | Initiatives of Vintur Youth: Removal of homeless citizen complaints | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विंचूरच्या युवकांचा पुढाकार : घरबसल्या नागरिकांच्या तक्र ारींचे निवारण ग्रामस्वच्छतेला सोशल मीडियाचा आधार

सध्याची तरुणाई सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणात करताना दिसून येते. ...

साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा - Marathi News | 25 granddaughter garbage deposits from four walls situated on the banks of Ajinkya Fort in Satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :साताऱ्यात अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंत परिसरातून २५ पोती कचरा जमा

सह्याद्रीच्या कुशीत अन् अजिंक्यतारा किल्ल्याच्या पायथ्याला वसलेल्या चार भिंतीला ऐतिहासीक महत्त्व आहे. पण फिरायला येणाऱ्या काही तरुणांनी टाकलेल्या दारूच्या बाटल्या तसेच नागरिक खाद्यपदार्थांचे कागद टाकून विद्रूप झाला. येथील ऐतिहासिक वारसा स्वच्छता व सं ...

स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर, भिंतीही बोलू लागल्या.., पालिकेने युद्धपातळीवर घेतले स्वच्छतेचे काम हाती - Marathi News |  Clean, beautiful Mahabaleshwar, started talking about the wall .., Municipal corporation took the work of cleanliness | Latest satara News at Lokmat.com

सातारा :स्वच्छ, सुंदर महाबळेश्वर, भिंतीही बोलू लागल्या.., पालिकेने युद्धपातळीवर घेतले स्वच्छतेचे काम हाती

केंद्र्र शासनाच्या स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र स्पर्धेत अव्वल स्थान पटकविण्यासाठी महाबळेश्वर पालिकेने स्वच्छतेचे काम युद्धपातळीवर हाती घेतले आहे. या मोहीमेचा एक भाग म्हणून प्रशासनाच्यावतीने शहरातील भिंतीही रंगविण्यात आल्या आहेत. चित्रांच्या माध्य ...

स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी, स्वच्छ शहरांना राज्य सरकारकडून बक्षीस : सुधाकर जगताप - Marathi News | 25 cities in Konkan for cleanliness, prizes by clean government to clean cities: Sudhakar Jagtap | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरे सहभागी, स्वच्छ शहरांना राज्य सरकारकडून बक्षीस : सुधाकर जगताप

केंद्र सरकारने आयोजित केलेल्या शहर स्वच्छता स्पर्धेत कोकणातील २५ शहरांनी सहभाग घेतला असून, यातील विजेत्यांचे केंद्र सरकार वर्गीकरण करणार आहे. तर राज्य सरकार या शहरांना खास बक्षीस देऊन गौरविणार आहे. याबाबत अधिकृत घोषणा झाली नसली तरी शासन त्यावर सकारात ...