पाकिस्तानने जम्मू सेक्टरमध्ये विनाकारण गोळीबार चालवला होता. यावेळी बीएसएफने चोख प्रत्युत्तर देत आंतरराष्ट्रीय सीमेवर पाकिस्तानी सैनिकांच्या चौक्यांवर हल्ले केले. ...
पाकिस्तान व पाकव्याप्त काश्मीरमध्ये लष्कर-ए-तय्यबा आणि जैश-ए-मोहमदच्या दहशतवादी अड्ड्यांवर भारतीय सैन्याने केलेल्या हल्ल्यात या संघटनांचे पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार झाले. ...
युद्धाच्या सुरुवातीपासून ते युद्धबंदी आणि संघर्ष वाढवण्यापर्यंत आणि कमी करण्यापर्यंत युद्धाशी संबंधित सर्व निर्णयांमध्ये ते महत्त्वाची भूमिका बजावतात. ...