दक्षिण आशिया युद्धाच्या उंबरठ्यावर होता? भारताच्या हल्ल्याने आपली नवी अचूक मारक क्षमता दाखवून दिली होती. त्यामुळे पूर्ण युद्धाला तोंड फुटण्याचा धोका निर्माण झाला होता. भारतीय फौजा पश्चिम सीमेच्या आघाडीच्या तळांवर पोहोचल्याची पुष्टी अमेरिकी गुप्तचरांन ...
ऑपरेशन सिंदूरमुळे निराश झालेला पाकिस्तान आता सायबर आघाडीवर भारताला टार्गेट करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशभरात सायबर सुरक्षा अलर्ट जारी केला आहे. ...
Operation Sindoor And Sofia Qureshi : सोफिया कुरेशी यांनी 'ऑपरेशन सिंदूर' वर मीडिया ब्रीफिंग केल्यानंतर, त्यांचे सासरे गौसब बागेवाडी यांचं विधान प्रत्येक भारतीयाच्या मनाला स्पर्शून गेलं आहे. ...
Indian Army destroyed Terrorist Launchpads Video: पाकिस्तानसोबतचा लष्करी संघर्ष वाढलेला असतानाच भारतीय लष्कराने सीमारेषेजवळ असलेल्या दहशतवाद्यांचे अड्डे जमीनदोस्त केले. हे अड्डे कशा पद्धतीने उडवण्यात आले, याचाही व्हिडीओ आता समोर आला आहे. ...
Indian Pakistan Latest Update: भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव प्रचंड वाढला आहे. दहशतवाद्यांचे अड्डे उडवल्यामुळे वेडापिसा झालेल्या पाकिस्तानने भारतातील लष्करी तळ आणि गावांवर निष्फळ हल्ले केले. ९ आणि १० मेच्या रात्री हा लष्करी संघर्ष आणखी विकोपाला ...