भारतीय हवाई दलाने केलेल्या एअर स्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये लपून बसलेल्या दहशतवाद्यांचे धाबे दणाणले आहेत. भारताच्या या धडाकेबाज कारवाईमुळे पाकिस्तामध्ये दहशतीचे वातावरण आहे. ...
भारतीय हवाई दलाने मंगळवारी केलेल्या एअरस्ट्राइकमुळे पाकिस्तानमध्ये जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे. दरम्यान, एअर स्ट्राइकनंतर भारताने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे पाकिस्तानचे हौसले पस्त झाल्याचे वृत्त आहे. ...
भारतीय हवाई दलाचे मिग - 17 विमान सकाळी काश्मीरमधील बडगाम येथे अपघातग्रस्त झाले होते. दरम्यान, हे विमान पाकिस्तानच्या हल्ल्यात दुर्घटनाग्रस्त झाल्याचा दावा करण्यात येत होता. ...