Indian cricket News : फलंदाजाचे गोलंदाजी करणे व गोलंदाजाचे फलंदाजी करणे अधिक महत्त्वाचे आहे. संघासाठी नेहमी ते उपयुक्त ठरते. एखादा फलंदाज जर चार-पाच षटके गोलंदाजी करीत धावगतीवर लगाम घालत असेल तर कर्णधारासाठी पर्याय उपलब्ध होतो. ...
प्रत्युत्तरात लोकेश राहुल आणि शिखर धवन यांनी टीम इंडियाला सॉलिड सुरुवात करून दिली. राहुल व धवन यांनी पहिल्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली, परंतु सहाव्या षटकात अँड्य्रू टायनं भारताला धक्का दिला. ...
४१ प्रथम श्रेणी क्रिकेट सामन्यांत त्यानं १०९ विकेट्स घेतल्या. १० वर्षांच्या क्रिकेट कारकिर्दीत त्याला अनेकदा दुखापतीनेच घेरले. २०१७मध्ये त्यानं अखेरचा प्रथम श्रेणी सामना खेळला ...