भारत विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्यातल्या मालिकेतील पहिला ट्वेंटी-20 सामना शुक्रवारी हैदराबाद येथील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. ...
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील तिसऱ्या ट्वेंटी-20 सामन्यांत रोहित शर्मा आणि शिखर धवन अपयशी ठरले. पण, लोकेश राहुल व श्रेयस अय्यर यांनी अर्धशतकी खेळी करताना संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. ...
रैना हा बऱ्याच कालावधीपासून भारतीय संघात नाही. पण यापूर्वी रैनाने भारताकडून चौथ्या क्रमांकावर खेळताना चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे आता रैनाला चौथ्या क्रमांकासाठी संधी देणार का, हा मोठा प्रश्न उपस्थित राहीला आहे. ...
India vs West Indies : दुसरा ट्वेंटी-20 सामना पावसामुळे रद्द झाल्यानं डकवर्थ लुईसनुसार भारतीय संघाला विजयी घोषित करण्यात आले. भारताच्या 5 बाद 167 धावांचा पाठलाग करताना विंडीजनं 15.3 षटकांत 4 बाद 98 धावा केल्या होत्या. ...