बारा लांब पल्ल्याच्या गाड्यांना सिंधुदुर्ग जिल्ह्यात एकही थांबा नाही. या गाड्यांना सावंतवाडी, कुडाळ व कणकवली येथे किमान दोन थांबे द्यावेत तसेच मंगला एक्सप्रेस व सीएसटी-मंगलोर या गाड्यांना सावंतवाडीत थांबा देण्याची मागणी सिंधुदुर्ग रेल्वे प्रवासी संघट ...
उड्डान- ३ अंतर्गत महाराष्ट्रातील पर्यटनवृध्दीसाठी ५०० कोटी रुपयांच्या निधीची तरतुद केंद्रीय व्यापार मंत्रालयाकडून करण्यात आली आहे. चिपी- सिंधुदुर्ग व रत्नागिरी येथील विमानतळाचा या योजनेअंतर्गत समावेश केला आहे. सागरी किना-यावर विमान वाहतुकीची सुविधा व ...
एअर कार्गो पॉलिसीमुळे गोव्याला ब-याच नफा मिळणार असल्याची माहिती केंद्रीय वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी दिली. या योजनेचा लाभ गोवेकरांनी करुन घ्यावा असे आवाहनही त्यांनी केले. ...
२0४0 पर्यंत देशात सुमारे २00 विमानतळे कार्यरत असतील. या विमानतळांसाठी दीड लाख एकर जमिनीची गरज भासणार आहे. ही प्रचंड जमीन नेमकी कशी उपलब्ध होणार, हा गहन प्रश्न आहे. ...