तसाही क्रिकेट हा खेळच फलंदाजांचा. पण त्यातही या खेळाच्या नव्या नियमांमुळे शब्दश: जाळ काढणारे तेजतर्रार किंवा ऐंशी-नव्वद कोनातून चेंडू वळवणारे मनगटी फिरकी गोलंदाज दुर्मीळ होऊ लागले आहेत. चेंडू-फळीतला समतोल हरवत चालला आहे. ...
गोलंदाजांवरील दबाव कमी करण्यासाठी नियमांमध्ये बदल करण्याची गरज आहे का, याबाबत बोलताना गावसकर म्हणाले, ‘टी-२० क्रिकेट चांगल्या स्थितीमध्ये आहे. त्यात बदल करण्याची गरज नाही. ...
आजपर्यंत क्रिकेटच्या या प्रकारात फलंदाजांचा दबदबा बघायला मिळाला आहे. मात्र, गोलंदाजांसाठी फारसे काही नसते. यासंदर्भात, गोलंदाजांचा दबदबा निर्माण करण्यासाठी टी-20 क्रिकेटमध्ये काही बदल करण्याची आवश्यकता वाटते का? या प्रश्नावर गावसकर म्हणाले... ...
IPL 2020: गावसकर म्हणाले, ‘अशा प्रकारे बाद करण्यासाठी मांकड यांच्या नावाचा उल्लेख करणे चुकीचे आहे. त्या ऐवजी ब्राऊन यांचे नाव द्यायला हवे. कारण चूक बिल ब्राऊन यांची होती, मांकड यांची नाही. ...