सर्फराज खानची ( Sarfaraz Khan) भारतीय कसोटी संघात निवड न झाल्याबद्दल भारताचे माजी कर्णधार सुनील गावस्कर ( Sunil Gavaskar) यांनी नाराजी व्यक्त केली आहे. ...
जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये पराभूत झाल्यानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी WTC Final ही ३ सामन्यांची मालिका असायला हवी, अशी मागणी केली होती. ...
भारतीय संघाला आयसीसी ट्रॉफी जिंकण्यात पुन्हा एकदा अपयश आले. २०१३ पासून भारताने आयसीसीच्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी केली, परंतु ट्रॉफी काही जिंकली नाही. ...