सुर्यफुल हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात केली जाते. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते. Read More
वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाच्या विस्तार शिक्षण संचालनालयामार्फत रबी पीक परिसंवाद दिनांक १७ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता परभणी येथील कृषि महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आला आहे. ...
मावळ तालुका प्रामुख्याने भात शेतीसाठी आणि गुलाबाच्या फुलांसाठी ओळखला जातो. आता पवन मावळातील सडवली येथील तरुण शेतकरी धीरज रामदास थोरवत यांनी चायनीज सूर्यफुलाची शेती केली आहे. ...
Oil Seed Farming : राज्यात यंदा तेलबिया पिकांची लागवड घटल्याने कृषी क्षेत्रात चिंता व्यक्त केली जात आहे. गतवर्षी ७२,६९९ हेक्टर क्षेत्रावर तेलबिया पिकांची लागवड झाली होती, मात्र यंदा हे क्षेत्र कमी होऊन ६८,२३९ हेक्टरवर आले आहे. त्यामुळे लागवडीत तब्बल ...
Rabi season : यंदाच्या पावसाळ्यात अधिक पाऊस झाल्याने जिल्ह्यात रब्बीचे क्षेत्र वाढले आहे. पाण्याच्या उपलब्धतेमुळे जिल्ह्यात मागील वर्षीच्या तुलनेत गव्हाचे क्षेत्र वाढले आहे. तर हरभऱ्याबरोबर सूर्यफुलाचे क्षेत्रही वाढले ...
यंदा ऐन सणासुदीच्या काळात स्वयंपाकघरातील किराणा मालाच्या वस्तूंसह डाळी, तेलांच्या दरात २० ते २५ टक्क्यांची वाढ करण्यात आली आहे. परिणामी, तेल, शेंगदाणे, चणाडाळ यांच्या दरवाढीने बजेट कोलमडले आहे. त्यामुळे पुढील वर्षी आम्ही सूर्यफूल (Sunflower) आणि करडी ...