सुर्यफुल हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात केली जाते. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते. Read More
kharif crop msp 2026-27 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील आर्थिक व्यवहार विषयक मंत्रिमंडळ समितीने २०२६-२७ च्या विपणन हंगामासाठी १४ खरीप पिकांच्या किमान आधारभूत किमतींमध्ये (एमएसपी) वाढ करण्यास मंजुरी दिली आहे. ...
अमेरिका-इराण संघर्षाचा भडका उडाल्याने भारताच्या चिंतेत भर पडली असून, या युद्धामुळे खाद्यतेल आणि खतांच्या आयातीवर मोठा परिणाम होण्याची भीती उद्योग संघटनांनी व्यक्त केली आहे. ...
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या दरात झालेली वाढ, खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क आणि डॉलरच्या वाढत्या किमती यांचा एकत्रित परिणाम राज्यातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसून येत आहे. ...
Khadya Tel Abhiyan : सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय खादय तेल अभियानातंर्गत (तेलबिया) तिन्ही प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा व समरुप राज्य हिस्सा वितरित करणेबाबत. ...
Oilseed Crisis : महाराष्ट्रात तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे सूर्यफूल पीक वेगाने हद्दपार होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली असून, यामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम ...