सुर्यफुल हे महाराष्ट्रातील प्रमुख गळीतधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप, रब्बी तसेच उन्हाळी हंगामात केली जाते. प्रामुख्याने यापासून खाद्यतेल गाळण्यासाठी वापरले जाते. Read More
अमेरिका-इराण संघर्षाचा भडका उडाल्याने भारताच्या चिंतेत भर पडली असून, या युद्धामुळे खाद्यतेल आणि खतांच्या आयातीवर मोठा परिणाम होण्याची भीती उद्योग संघटनांनी व्यक्त केली आहे. ...
अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान, सोयाबीनच्या दरात झालेली वाढ, खाद्यतेलावर २० टक्के आयात शुल्क आणि डॉलरच्या वाढत्या किमती यांचा एकत्रित परिणाम राज्यातील खाद्यतेलाच्या बाजारावर दिसून येत आहे. ...
Khadya Tel Abhiyan : सन २०२५-२६ मध्ये राष्ट्रीय खादय तेल अभियानातंर्गत (तेलबिया) तिन्ही प्रवर्गासाठी दुसऱ्या हप्त्याचा केंद्र हिस्सा व समरुप राज्य हिस्सा वितरित करणेबाबत. ...
Oilseed Crisis : महाराष्ट्रात तेलबिया पिकांमध्ये महत्त्वाचे मानले जाणारे सूर्यफूल पीक वेगाने हद्दपार होत आहे. राज्यातील ३४ जिल्ह्यांपैकी तब्बल २० जिल्ह्यांत चालू हंगामात सूर्यफुलाची लागवड शून्य नोंदविण्यात आली असून, यामुळे खाद्यतेल उत्पादनावर परिणाम ...
Crop Pattern Change : यंदा खरीप हंगामात पारंपरिक पिकांवर संकट कोसळले आहे. बाजरीची लागवड केवळ ८ टक्के इतकीच राहिली असून, सूर्यफूल पिकाचे अस्तित्व पूर्णपणे संपले आहे. कमी बाजारभाव, उत्पादनातील अनिश्चितता आणि वन्य प्राण्यांचा त्रास यामुळे शेतकरी या पिका ...