आता चार वर्षांनंतर भाजपला मित्र पक्षांची कुठे आठवण झाली आहे. एनडीए मधून जसे चंद्राबाबू नायडू बाहेर पडले त्याप्रमाणे आता शिवसेना देखील भाजपाला धडा शिकवेल ...
नाणार जि. रत्नागिरी येथील रिफायनरी प्रकल्पास स्थानिकांचा तीव्र विरोध असून सर्व ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाच्या प्रस्तावास विरोध केला आहे. याबाबत जनसामान्यांची भावना लक्षात घेऊन प्रकल्पाबाबतचा निर्णय जाहीर करावा, अशी विनंती मुख्यमंत्र्यांना पत्राद्वार ...
केंद्र सरकारचे ‘मेक इन इंडिया’ राज्यातील औद्योगिक विकासासाठी पुरक ठरत असून त्यासाठीच पाच ठिकाणी संरक्षण उत्पादन ‘हब’ उभा केला जाईल. यासंबंधीचे सामंजस्य करार ‘मॅग्नेटिक महाराष्टÑ कन्व्हर्जन्स’ या गुंतवणूक परिषदेत होतील, अशी माहिती उद्योग मंत्री सुभाष ...
ग्रीन रिफायनरी प्रकल्पाबाबत आम्ही जनतेच्या मतासोबत जाणार असून या प्रकल्पाला आमचा विरोधच आहे, असे मत शिवसेना नेते व राज्याचे उद्योेगमंत्री सुभाष देसाई यांनी कुडाळ येथील सिंधुदुर्ग जिल्हा शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात व्यक्त केले. ...
दोन ते तीन वर्षांपासून क्रुड तेलाचे भाव कमी असताना भारतामध्ये अनेक कर लावल्याने किरकोळ डिझेल व पेट्रोलचा दर जास्त आहे. आता क्रुड तेलाचे भाव वाढू लागले आहेत. त्यामुळे वर्षभरात पेट्रोल, डिझेलचे भाव गगनाला भिडतील, अशी शक्यता उद्योगमंत्री सुभाष देसाई यां ...
अकोला: अकोला जिल्हयाच्या औद्योगि विकासासाठी आणि शेतकरी व सर्वसामान्यांच्या प्रगतीसाठी अकोला येथील ‘एमआयडीसी’ क्षेत्रात दाल मिल हब आणि टेक्सटाईल पार्क उभारण्याकरीता निश्चितपणे प्रयत्नपणे प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही उद्योग मंत्री सुभाष देसाई यांनी शु ...