'सा रे ग म प लिटिल चॅम्प्स' फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे यांनी २१ डिसेंबर रोजी चिपळूणमध्ये विवाहसोहळा पार पडला. त्यांच्यानंतर आता छोट्या पडद्यावरील आणखी एक अभिनेत्री लवकरच लग्नगाठ बांधणार आहे. ...
Sukh Mhanje Nakki Kay Asata : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले असून जयदीप-गौरीच्या मृत्यूनंतर त्यांच्याच रुपात नित्या-अधिराजने पुनर्जन्म घेतला आहे. नित्या-अधिराजसोबतच सध्या राजमा ही व्यक्तिरेखाही प्रेक्षकांच्या पसंतीस ...
Sukh Mhanje Nakki Kay Asata: सुख म्हणजे नक्की काय असतंमध्ये जयदीप-गौरीच्या प्रेमकहाणीचा नवा अध्याय सुरु होणार आहे. मालिकेचे कथानक २५ वर्षांनी पुढे सरकले आहे. त्यामुळे या मालिकेत काही नवीन पात्रांची एन्ट्री झाली आहे तर काही पात्रांची एक्झिट. ...
Sukh Mhanje Nakki Kay Asata : सुख म्हणजे नक्की काय असतं मालिकेत नवा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. शालिनी षडयंत्र करुन जयदीप-गौरीचं आयुष्य संपवणार आहे. प्रेक्षकांची लाडकी जोडी कायमचा निरोप घेणार आहे. ...