'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून ती महिपतची मुलगी साक्षीची केस लढवणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्षिती टेलिव्हिजनवर दिसणार आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. ...
यंदाचा सर्वोत्कृष्ट पत्नी हा पुरस्कार 'प्रेमाची गोष्ट' मालिकेतील मुक्ता या पात्राला मिळाला. अभिनेत्री स्वरदा ठिगळेने हा पुरस्कार स्विकारत चाहत्यांचे आभार मानले. पण, मुक्ताला मिळालेला पुरस्कार स्वरदाने घेतल्याने चाहत्यांनी मात्र नाराजी व्यक्त केली आहे ...