छोट्या पडद्यावर संस्कारी सूनेच्या रुपात दिसलेली अक्षया आता पहिल्यांदाच खलनायिका साकारताना दिसणार आहे. अक्षयाची स्टार प्रवाहवरील अबोली मालिकेत एन्ट्री होणार आहे. ...
'ठरलं तर मग' मालिकेत क्षिती एका वकिलाच्या भूमिकेत दिसणार असून ती महिपतची मुलगी साक्षीची केस लढवणार आहे. या मालिकेच्या निमित्ताने पुन्हा एकदा क्षिती टेलिव्हिजनवर दिसणार आहे. ...
स्टार प्रवाह वाहिनीवरील 'मुरांबा' ही मराठी टेलिव्हिजनवरील लोकप्रिय मालिका आहे. आता या मालिकेने १ हजार भागांचा टप्पा पार केला आहे. या निमित्ताने मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या शशांक केतकरने पोस्ट शेअर केली आहे. ...