एसटी महामंडळ Maharashtra ST शासनात विलीन करावे, या प्रमुख मागणीसह अन्य मागण्यांसाठी राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. राज्य सरकारकडून विनंती, इशारे, नोटिसा, कारवायांनंतरही संप सुरू असून सत्ताधारी विरुद्ध विरोधक असा सामनाही रंगल्याचं पाहायला मिळतंय. Read More
राज्यातील एसटी कर्मचाऱ्यांनी २२ एप्रिलपर्यंत कामावर रुजू व्हावं अशा सूचना उच्च न्यायालयानं दिल्या असून त्यानंतरही कर्मचारी जर कामावर रुजू झाले नाहीत तर त्यांच्यावर कारवाई करण्याचा तुम्हाला मार्ग मोकळा आहे, असं कोर्टानं सांगितल्याचं राज्याचे परिवहन मं ...
ST Workers Strike: एसटी महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी गेल्या पाच महिन्यापासून संप सुरु आहे. मात्र कामावर रुजू होण्याबाबत उच्च न्यायालयाने आदेश दिल्यानंतर आझाद मैदानातील कर्मचाऱ्यांनी परतीची वाट धरली आहे. ...
ST Workers Strike: १५ एप्रिलपर्यंत संपकरी कर्मचारी सेवेत रुजू झाले नाहीत तर राज्य सरकार कायद्याप्रमाणे कारवाई करण्यास मोकळे आहे, असेही उच्च न्यायालयाने बुधवारी स्पष्ट केले. ...
आठवडाभरापूर्वी केवळ १२५ बसेसद्वारे जिल्हा आणि जिल्ह्याबाहेर प्रवाशांची वाहतूक केली जात होती. आता यामध्ये वाढ झाली आहे. मंगळवारी जिल्ह्यात १७६ बसेसच्या माध्यमातून ४४२ फेऱ्या करण्यात आल्या. १२ हजार २८८ नागरिकांनी लोकवाहिनीतून प्रवास केला. आता आणखी कर् ...