दहावीच्या परीक्षेचा निकाल: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीनं घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल 8 जून रोजी जाहीर करण्यात आला. यंदाचा निकाल ७७. १० टक्के लागला आहे. नवीन अभ्यासक्रमानुसार पहिल्यांदा परीक्षा घेण्यात आली होती. यावर्षीही राज्यात मुलींनी बाजी मारली. यात मुलींना 82.82 टक्के तर मुलांना 72.18 टक्के गुण मिळाले आहेत. मागील वषार्पेक्षा यंदाचा निकाल 12.31 टक्क्यांनी घटला आहे. मागील 5 वर्षातील सर्वात कमी निकाल आहे. Read More
दहावीच्या निकालात विदर्भात टॉपर असलेल्या मयूर प्रदीप कदम याला आणखी परिश्रम घेऊन आयएएस अधिकारी व्हायचे आहे. जिल्हा बँकेत शिपाई असलेल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांना पंख व आईने उंच भरारीचे बळ दिल्याचे निकालानंतर ‘लोकमत’शी बोलताना त्याने सांगितले. ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता दहावी परीक्षेचा आॅनलाइन निकाल शनिवारी घोषित करण्यात आला. यात दर्यापूर येथील प्रबोधन विद्यालयाचा मयूर कदम याने बेस्ट आॅफ फाइव्हमध्ये ९९ टक्के गुण मिळव ...
नागपूर विभागीय शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेत मुलांपेक्षा मुलीच भारी ठरल्या. मुलींच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ७४.५६ तर मुलांच्या उत्तीर्णतेची टक्केवारी ५७.८६ टक्के आहे. जिल्ह्यातील मुलांपेक्षा १७ टक्के मुली अधिक उत्तीर्ण झाल्या असून जिल् ...