Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
बेंद्रीचे पीक सध्या स्थितीमध्ये १५ कांड्यांचे असून, उसाएवढी जाडी व उंची तब्बल १६ फूट एवढी झाली असल्यामुळे उदापूर पंचक्रोशीतील शेतकरी Farmer Success Story हे पीक पाहण्यासाठी भेट देत आहे. ...