Sorghum - ज्वारी हे महाराष्ट्रातील प्रमुख तृणधन्यांपैकी एक पिक आहे. याची लागवड खरीप आणि रब्बी या दोन्ही हंगामामध्ये केली जाते. ज्वारीची भाकरी हे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे प्रमुख अन्न आहे. Read More
सातारा जिल्ह्यातील रब्बी हंगाम पेरणीला सुरुवात झाली असून, यंदा २ लाख १३ हजार हेक्टरवर पेरणी होण्याचा अंदाज आहे. यात ज्वारीचे क्षेत्र सर्वाधिक राहणार आहे. आतापर्यंत साडेसहा हजार हेक्टरवर पेरणी पूर्ण झाली आहे. ...
Jowar Sowing : खरीपातील अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असले तरी बळीराजा हार मानलेला नाही. आता रब्बी हंगामातील ज्वारी पेरणीची लगबग सुरू झाली आहे. योग्य ओलावा आणि अनुकूल वातावरणामुळे शेतकरी नव्या उत्साहाने पेरणी करत आहेत. ...
रब्बी ज्वारी पिकविणाऱ्या निरनिराळ्या भागांकरीता जमिनीच्या प्रतीनुसार योग्य असे अधिक उत्पादन देणारे सुधारीत वाण विकसीत करुन त्यांची शिफारस केलेली आहे. ...
Jowar Kharedi : अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला चालना देण्यासाठी शासनाच्या भरड धान्य खरेदी योजनेतून मोठा पाऊल उचलण्यात आले आहे. जुलै अखेरपर्यंत खरेदी केलेल्या १ लाख २२ हजार क्विंटल ज्वारीपैकी ८० हजार क्विंटल नागपूर, वर्धा आणि हिंगोली जिल्ह ...
Market Committee : बाजार समित्यांमध्ये शेतमालाच्या दरात मोठी तफावत दिसून आली आहे. किमान दर खूपच कमी ठेवले जात असताना, कमाल दर मात्र सर्वत्र जवळपास समान आहेत. सोयाबीन, तूर, मूग-उडीद, गहू व ज्वारीच्या भावातील ही विसंगती शेतकऱ्यांच्या चिंतेत भर घालत असू ...
Market Update : राज्यभरात अतिवृष्टी व जागतिक व्यापार युद्धामुळे सोन्या-चांदीच्या भावात उच्चांक गाठला आहे. यावेळी सरकारने ऑक्टोबर महिन्यासाठी साखरेचा कोटा २४ लाख टन जाहीर केला आहे. जीएसटी कपातीमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर कमी झाले आहेत, परंतु सोन्या-चा ...