अधीररंजन चौधरी यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर गंभीर आरोप करताना म्हटले आहे की, देशाला काँग्रेसमुक्त करण्याच्या मोदी यांच्या मोहिमेत ममता या सहभागी आहेत. काँग्रेसविरुद्धच्या मोहिमेत त्यांनी मोदी यांच्याशी हातमिळवणी केली आहे. ...
राजस्थानच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठ्या घडामोडी घडताना दिसत आहेत. मुख्यमंत्री गहलोत सरकारमधील तीन मंत्र्यांनी सोनिया गांधी यांना पत्र लिहून मंत्रिपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. ...
"तब्बल 12 महिन्यांच्या गांधीवादी आंदोलनानंतर, आज देशातील 62 कोटी अन्नदात्यांच्या-शेतकऱ्यांच्या-शेतमजुरांच्या संघर्षाचा आणि इच्छाशक्तीचा विजय झाला आहे." ...