बळीराजा मोडून पडला तर देश कोलमडून पडेल, अशी भीती व्यक्त करीत प्रयोगशील शेती करुन विकास करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन आ़ सिद्धाराम म्हेत्रे यांनी केले़ ...
अक्कलकोट तालुक्यातील दलित वस्ती, तांडा वस्ती, धनगरवाडी-वस्ती सुधारणा, शाळा दुरुस्ती, प्राथमिक आरोग्य केंद्र दुरुस्तीसाठी जि.प.कडून ५ कोटी ५७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती उपभापती प्रकाश हिप्परगी यांनी दिली़ ...
अडलेल्या आणि गरजू व्यक्तींसाठी जिल्हा परिषदेच्या व्यक्तिगत लाभाच्या योजना या खूपच महत्त्वाच्या असतात. यातील भ्रष्टाचार थांबावा, यासाठी सरकारने थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर रक्कम जमा करण्याचे धोरण आखले. हे धोरण जि. प. सदस्य आणि अधिकाºयांना रुचलेले दिस ...