दूरदर्शनवरच्या इतिहासातील सर्वाधिक यशस्वी मालिका म्हणजे, ‘महाभारत’. ही मालिका आठवण्याचे कारण म्हणजे, या मालिकेचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ आहे, शेवटच्या दिवसाच्या शूटींगचा. ...
क्रोध हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू आहे, त्यामुळे स्वतःच्या रागावार नियंत्रण ठेवणं नेहमीच उत्तम राहतं, असं अनेकदा आपण ऐकतो. राग अनावर झाल्याने अनेक गुन्हे घडत आहेत. याबाबत अनेक घटना आपल्याला दररोज म्हटलं तरिही पाहायला मिळतात. ...
काही मित्रांचा ग्रुप पूल खेळण्यासाठी गेला होता. खेळता-खेळता अचानक गोंधळ झाला. सर्वजण इकडून तिकडून पळू लागले. कारण कोणालाच समजेना... पण काहीतरी भयानक घडलयं हे नक्की होतं. ...