स्मार्ट सिटी कंपनीच्या माध्यमातून शहरातील मखमलाबाद शिवारात सातशे एकर क्षेत्रात नगर विकासाला स्थानिक शेतकऱ्यांचा विरोध असून, त्यामुळे कंपनीच्या लोकप्रतिनिधी असलेल्या काही संचालकांनी बैठकीत आणि वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रकल्प रोखण्याची मागणी केली. त्या ...
लोकांच्या जीवनमानाच दर्जा उंचावण्यासाठी त्यांना आवश्यक त्या सोयीसुविधा पुरवणे अपेक्षित आहे. यासाठी केंद्र शासनाने महापालिका, नगरपालिका क्षेत्रात अमृत मिशन प्रकल्प हाती घेतले आहेत. यानुसार, जिल्ह्यातील ठाणे, केडीएमसी, भिवंडी, नवी मुंबई, मीरा-भार्इंदर ...
स्मार्ट सिटी योजना ही भांडवलदारांसाठी नसून रस्ते, पाणी, बससेवा यासारख्या मूलभूत आणि शाश्वत विकासाची कामे होणार असल्याने त्यास विचार करण्याची गरज असल्याचे मत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्यक्त केले. ...
नाशिक : महापालिकेच्या गेल्या महासभेत बुधवारी (दि.१९) भाजपाचे गटनेते नगरसेवक संभाजी मोरूस्कर यांनी शहर बससेवा महापालिकेने चालवावी, असा प्रस्ताव दिल्याचा आरोप विरोधी पक्षाच्या नगरसेवकांवर केला होता. त्यांचा हा आरोप विरोधी पक्षनेते अजय बोरस्ते, शाहू खैर ...
‘कन्व्हर्जन’ सदरात ६१३.४ कोटींचा खर्च करण्यात येणार आहे व तो खर्च केंद्र किंवा राज्य शासनाच्या अखत्यारितीतील मंडळांच्या निधीतून होणार आहे. त्यामुळे महापालिकेच्या तिजोरीवर कुठलेही आर्थिक संकट येणारे नाही. तसेच यापुर्वी केंद्र सरकारकडे पाठविलेल्या स्मा ...
महापालिकेच्या वतीने बससेवा सुरू करण्यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सादर केलेल्या प्रस्तावावरून सत्तारूढ आणि विरोधी गटांनी एकमेकांवर आरोप करीत बससेवेला कोणी समर्थन दिले किंवा विरोध केला यावरून भवती न भवती झाली खरी परंतु या मंथनातून वेगळाच मुद्द ...
जिल्ह्यातील ग्रामपंचायतींचे स्मार्टग्राम योजनेतील प्रस्ताव गेल्या अनेक महिन्यांपासून पडून आहेत. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी अर्धशासकीय पत्र दिल्यानंतरही या गावांची दुसºया पंचायत समितीमार्फत करायची तपासणी होत नसल्याचे चित्र आहे. ...