त्र्यंबक नाका ते मेहेर दरम्यानच्या एका रस्त्याच्या कामामुळे अवघ्या शहराला वेठीस धरण्यात आले आहे. ठेकेदाराला वारंवार मुदतवाढ देऊनही काम पूर्ण होत नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे, तर नगरसेवक हे काम स्मार्ट सिटी कंपनीचे असल्याचे सांगून मान ...
स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत कामे सुरू असलेल्या देशभरातील १०० शहरांचे रँकिंग केंद्र सरकारच्या नगरविकास मंत्रालयातर्फे केले जाते. यात गेल्या सहा महिन्यापासून नागपूर शहर पहिल्या क्रमांकावर आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत सुरू असलेल्या विकास कामांना गती ...
तब्बल वर्षभरात एक किलोमीटर रस्त्याची खोदलेली एक बाजूही पूर्ण करू न शकलेल्या स्मार्टरोडच्या ठेकेदाराला आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिलेली ३१ जानेवारीची डेडलाइन टळलीच, परंतु किमान मेहेर ते सीबीएसदरम्यान जवळपास काम पूर्ण झाले असून, हा टप्पा एक-दोन दिवसां ...
केंद्र शासनाच्या महत्त्वाकांक्षी ‘स्मार्ट सिटी मिशन’ कार्यक्रमांतर्गत शहरात २२५७ कोटी रुपयांची कामे सुरू असल्याचे सांगितले जात असले, तरी प्रत्यक्षात साडेतीन वर्षांमध्ये जेमतेम १३५ कोटी रुपयेच खर्च झाले आहेत. ...
एखादी संस्था घटनात्मक संस्थेला आव्हान देऊ लागली की संघर्ष अटळ होतो. नाशिक शहराचे स्मार्ट सिटी मध्ये रूपांतर करण्यासाठी नाशिक स्मार्ट सिटी डेव्हलमेंट कंपनी स्थापन करण्याचा घाट घातला गेला तेव्हा हे सारे अटळच होते आणि आता तसेच घडत आहे. महापालिकेचे मोजके ...
स्मार्ट सिटी कंपनीच्या कारभारावर प्रदेश कॉँग्रेसच्या प्रवक्त्या डॉ. हेमलता पाटील यांनी टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र पाठवून ना खाऊंगा ना खाने दुंगा या वाद्याचे काय झाले अशी विचारणा करणार असल्याचे त्यांनी ‘लोकमत’ला मुलाखत देताना सां ...
पूर्व नागपुरात राबविल्या जात असलेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पात कुणावरही अन्याय होणार नाही. या प्रकल्पात ज्यांची जमीन घेऊ त्यांना बाजारभावापेक्षा अधिक मोबदला दिला जाईल. ज्यांची घरे जातील त्यांना दुसरे चांगले घर दिले जाईल. प्रकल्पग्रस्तांवर अन्याय होणार ...