महाराष्ट्रातील शेकडो कावडी अन् पालख्यांचाही श्रीशैलमच्या रथोत्सवात सहभाग, गुलबर्गा, रायचूर, करनूर, आलमपूर, व्यंकटपूरम मार्गे हे लोक रथोत्सवाच्या ओढीने ३० दिवसांत ६०० किमी अंतर चालून आडकेश्वर येथे पोहोचतात. ...
विलास जळकोटकर सोलापूर : हजारो वर्षांची परंपरा असलेल्या सोलापूर जिल्ह्याला ऐतिहासिक, सांस्कृतिक असा समृद्ध वारसा लाभलेला आहे. जिल्ह्याच्या आजूबाजूला ... ...