श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Shree Swami Samarth Maharaj Swarup: भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे, हा अढळ आत्मविश्वास देणारे स्वामी महाराज आहेत. भाविकांच्या हाकेला धावून जात अशक्यही शक्य करणारे स्वामी आहेत. ...
Swami Samartha: स्वामी समर्थांच्या तारक मंत्रात प्रचंड ताकद आहे, संपूर्ण मंत्र १०८ वेळा म्हणणे शक्य नाही, त्यामुळे दिलेल्या दोन ओळींचा जप अवश्य करा आणि लाभ घ्या. ...
Swami Samartha: 'जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर', हे आपण जाणतोच; हे फळ चांगलेच मिळावे म्हणून स्वामींच्या आशीर्वादाबरोबरच काय करायला हवे ते पाहू. ...
Shree Swami Samarth Maharaj Tarak Mantra In Marathi: स्वामी सेवेसाठी आवर्जून वेळ काढावा. स्वामींवर पूर्ण विश्वास तसेच श्रद्धा ठेवून गुरुबळाचा स्वानुभव घ्यावा, असे सांगितले जाते. ...