श्रीदत्तात्रयांचे तिसरे अवतार म्हणून अक्कलकोटचे श्रीस्वामी समर्थ मानले जातात. अक्कलकोट येथे स्वामी महाराज प्रथम आले ते खंडोबाच्या देवळातील कट्ट्यावर स्थानापन्न झाले. श्री स्वामी समर्थ महाराजांचे कोट्यवधी भक्त असून, केवळ महाराष्ट्रात नाही, तर देशभरात स्वामींचे मठ आहेत. Read More
Swami Samartha: तुकोबा म्हणतात गुरुंच्या परीक्षेत आपण उत्तीर्ण झालो की त्यांची कृपा होण्यास काळवेळ लागत नाही, त्याचे पूर्वसंकेत मात्र मिळतात...कसे ते पहा! ...
स्वामी समर्थांच्या भक्तीचं बाळकडू स्वप्नील जोशीला लहानपणापासून मिळालं आहे. याशिवाय त्याच्या घरात स्वामींची पूजा कशी चालते याविषयी त्याने सांगितलं आहे (swapnil joshi) ...
गुरुवारी प्रदोष व्रत असून, सहा ग्रह एकाच राशीत असल्याने जुळून आलेल्या विविध राजयोगांचा कोणत्या राशींना सर्वोत्तम लाभ, भरघोस फायदा प्राप्त होऊ शकेल? जाणून घ्या... ...
First Guru Pradosh Vrat of Hindu Navvarsh April 2025 Numerology: पहिल्या गुरु प्रदोष व्रताला जुळून आलेले अनेक शुभ योग कोणत्या मूलांकांना सर्वोत्तम ठरू शकतात? जाणून घ्या... ...
Chaitra Angarki Vinayaka Chaturthi April 2025 Shree Swami Samarth Siddhivinayak Katha: अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आणि मुंबईतील श्री सिद्धिविनायक यांच्या दैवी ऋणानुबंधाबाबत एक दिव्य कथा सांगितली जाते. एका भक्ताने देवासाठी मागणे मागितले आणि स् ...