महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे येत्या २१ ऑगस्ट पासून बीड जिल्ह्यातील परळी वैद्यनाथ येथे पाच दिवसीय राज्यस्तरीय कृषी महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. ...
Crop Insurance: खरीप हंगाम २०२४ साठी प्रधानमंत्री पिक विमा योजना अंतर्गत आपल्या पिकांचा विमा भरण्याची अंतिम मुदत बुधवार ३१ जुलै रोजी संपुष्टात आली असून ३१ जुलै अखेर राज्यातुन १ कोटी ६५ लाख ७० हजार ४३७ पीकविमा अर्ज पीकविमा पोर्टलवर दाखल झाले. ...
Shivraj Singh Chauhan: किमान हमीभावाच्या मुद्द्यावरून आज राज्यसभेमध्ये विरोधकांनी जोरदार गोंधळ घातला. (Monsoon Session Of Parliament ) मात्र केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आक्रमक पवित्रा घेत सरकारची कोंडी करण्याच्या प्रयत्नात असलेल्या वि ...
केंद्रीय कृषी आणि कृषक कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी आज नवी दिल्ली येथे ९६व्या भारतीय कृषी संशोधन परिषद स्थापना आणि तंत्रज्ञान दिन २०२४ चे उद्घाटन केले. ...
डाळींच्या उत्पादनात स्वयंपूर्णता आणण्यासाठी व पीकवैविध्य राखण्याची खबरदारी घेण्यासाठी, किमान आधारभूत किंमत अर्थात हमीभावाने तूर, उडीद आणि मसूर खरेदी करण्यास केंद्र सरकार वचनबद्ध आहे. ...