अभियांत्रिकी विभागातील विद्यार्थ्यांच्या दरवर्षी मे महिन्याच्या दरम्यान होणाऱ्या परीक्षा एप्रिल मध्ये घेण्याचा निर्णय शिवाजी विद्यापीठ प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार आहे. ते टाळण्यासाठी विद्यापीठाने मे महिन्यात प ...
पूरमुक्त कोल्हापूर होण्यासाठी पंचगंगा नदीचे पुनरुज्जीवन करण्यासह या नदीपात्रातील जमिनीची होणारी धूप थांबविणे आवश्यक आहे; त्यासाठी नदीपात्रालगत, त्याच्यामागे असणाऱ्या शेती, परिसरात झाडे लावणे, असलेले गवत टिकविण्याचे काम लोकांकडून व्हावे. नाला म्हणून ओ ...
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सुरू झाल्या. या सत्रात एकूण २ लाख ९० हजार विद्यार्थी-विद्यार्थिनी ... ...
शिवाजी विद्यापीठातर्फे विविध अभ्यासक्रमांच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा आज, मंगळवारपासून सुरू होणार आहेत. या सत्रात एकूण ६४० परीक्षा घेण्यात येणार आहेत. या परीक्षा ५६ दिवसांत घेण्याचे नियोजन विद्यापीठाच्या परीक्षा व मूल्यमापन मंडळाने केले आहे. ...
माणगांव परिषदेचे शताब्दी वर्ष शिवाजी विद्यापीठाने साजरे करावे, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या शिष्टमंडळाने केली. ‘राष्ट्रवादी’चे (सामाजिक न्याय विभाग) राज्य उपाध्यक्ष अनिल कांबळे-माणगांवकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने विद्यापीठाचे कु ...
शिवाजी विद्यापीठाच्या ५४ व्या दीक्षान्त समारंभात दुबार छपाई केलेल्या पदवी प्रमाणपत्रांबाबतचा अहवाल शुक्रवारी (दि. २२) होणाऱ्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत सादर करावा. या दुबार छपाईचा खर्च दोषींकडून वसूल करावा, अन्यथा कुलगुरुंना घेराव घालण्यात येईल. ...
जागतिकीकरणाने सुविधा जरूर आणल्या. मात्र त्या उपभोगण्याची ताकद वंचितांमध्ये निर्माण करता आली नाही; कारण ही ताकद केवळ मूठभर लोकांपुरतीच मर्यादित झाली. हे चित्र बदलायचे असेल तर काही व्यवहार्य पर्याय द्यावे लागतील. त्यांची कृतिशील अंमलबजावणी करावी लागेल; ...