Udayanraje Bhosale: कोणीही उठावे आणि महापुरुषांचा अवमान करावा, असे प्रकार वाढले आहेत. त्यासाठी स्वतंत्र कायदा करावा, अशी परखड भूमिका उदयनराजे यांनी घेतली आहे. ...
गावात सन १९८७,१९९७,२०१० दरम्यान मोठ्या प्रमाणात जातीय दंगली झाल्याने पट्टणकोडोली(ता.हातकणंगले) हे गाव कोल्हापूर जिल्ह्यात अतिसंवेदनशील म्हणून ओळखले जाते. ...