नाशिक : केंद्र शासनाने केलेली कांदा निर्यात बंदी त्वरित उठवावी यासाठी सन्सदेच्या अधिवेशनात आवाज उठवाव अशी मागणी करत शेतकरी सँघटनेतरफे खासदार डॉ . भारती पवार यांच्या घरासमोर कांदा निर्यात बंदी आदेशाची होळी करण्यात आली . ...
कवडदरा : कोरोनाच्या गेल्या पाच महिन्यात अन्यायकारक धोरणांमुळे शेतकरी व शेतमजूर पुर्णत: उध्वस्त झाला आहे. केंद्र व राज्य सरकारने शेतकरी व शेतमजूर यांना तातडीने दरमहा १० हजार रूपये पेन्शन सुरू करावी अशी मागणी किसान संघटनेकडून होत आहे. ...
कळवण : शेतकरी संघटनेचे नेते शरद जोशी यांच्या जयंती निमित्त कळवण येथे सर्वपक्षीयांतर्फेअभिवादन करण्यात आले. कळवण येथील बसस्थानक परिसरातील दत्त मंदिरात शरद जोशी यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना आदरांजली वाहण्यात आली. ...
कळवण : शेतकरी, शेतमजुर व व्यापारी यांच्या विविध मागण्यांसाठी गुरुवारी (दि.१२) सकाळी कळवण बस स्थानकातील श्री गुरुदेव दत्त मंदिरात शेतकरी संघटनेच्यावतीने निर्बंधमुक्ती आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सर्वपक्षीय नेते मंडळींसह शेतकऱ्यांनी सहभाग नोंदविला. ...
गावठाणे कोळीवाड्यांचे सीमाकंन निश्चित करण्यात यावे, शासनाने घेतलेल्या जमीनी शेतकऱ्यांना पुन्हा द्याव्यात आदींसह विविध मागण्यांसाठी बुधवारी आगरी, कोळीबांधवांनी एक दिवसीय धरणे आंदोलन करीत लॉंग मार्च काढला. यामध्ये शेकडो बांधव सहभागी झाले होते. ...